Sunday, July 31, 2016

Talathi Bharti 2016

Gadchiroli Talathi  Bharti 2016: Gadchiroli is the first district in the state which started Talathi Recruitment process for year 2016. Gadchiroli Talathi Online application process is already started from 27th July 2016. Last date for online application is 10th August 2016. Here you can read official notification http://gadchiroli.nic.in/pdf-files/talathi_jahgad_2016.pdf.

Talathi Recruitment 2016 process for other districts will start soon.

Talathi Recruitment 2016 News Updates

23rd June 2016: Maharashtra Revenue Department (Mahsul Vibhag) is going to start Talathi Recruitment 2016 soon. Tentative date for Talathi Exam 2016 is already published on leading web portals. Talathi Bharti Exam 2016 is expected to be held on 11th Sep 2016.

The Exam will be conducted at all 36 districts headquarters of Maharashtra state. If you are graduate and having a certificate course in computer you may apply for Talathi post.

Keep visiting on this page to get more details on Talathi Bharti 2016 exam.

If you are preparing for Talathi exam and is looking for practice questions or sample questions, we have database of more than 1800 questions for the same. You can check our Talathi Sample Question Paper page.


Saturday, January 2, 2016

MPSC Rajyaseva Exam 2016

MPSC has published MPSC Rajyaseva Preliminary Exam notification on its website for year 2016. This year MPSC Prelim Exam is on 10th April 2016 at all district head quarters.

MPSC Rajyaseva Exam 2016 Details

Number of Vacancies: 109 posts

Pay Scale:

Group ‘A’: Rs. 15,600-39,100 + Grade Pay as per rules

Group ‘B’: Rs. 9,300- 34,800 + Grade Pay as per rules

Age Limit: 19 to 33 years as on 01.04.2016. Age relaxation is applicable as per rules.

Educational Qualification: Graduation Degree with knowledge of Marathi language.

Application Fee: Rs. 525/- and Rs. 325/- for Reserved category candidates.

How to apply
:Apply online through the website http://mahampsc.mahaonline.gov.in.

MPSC Rajyseva Prelim Exam Syllabus

GS-Paper I – (200 marks)
(1) Current events of state, national and international importance. (राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या चालू घडामोडी)
(2) History of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement. (भारतीय इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भात) व राष्ट्रीय चळवळ)
(3) Maharashtra, India and World Geography – Physical, Social, Economic Geography of
Maharashtra, India and the World. (महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल)
(4) Maharashtra and India – Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj,Urban Governance, Public Policy, Rights issues, etc. (महाराष्ट्राची व भारताची राज्यव्यवस्था आणि शासन)
(5) Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion,
Demographics, Social Sector initiatives, etc. (आर्थिक व सामाजिक विकास)
(6) General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change-that do not require subject specialisation. (पर्यावरणीय परिस्थिती)
(7) General Science (सामान्य विज्ञान)
CSAT-Paper II – (200 marks)
(1) Comprehension (आकलन क्षमता)
(2) Interpersonal skills including communication skills.(परस्पर संवादासह आंतर्व्याक्ती संवाद कौशल्ये)
(3) Logical reasoning and analytical ability. (तार्किक व विश्लेषण क्षमता)
(4) Decision – making and problem – solving. (निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण)
(5) General mental ability (सामान्य बौद्धिक क्षमता)
(6) Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level),                           Data interpretation(Charts, graphs, tables, data sufficiency etc.- Class X level)                                   (पायाभूत अंकगणित & माहितीचे अर्थान्तरण)
(7) Marathi and English Language Comprehension skills (Class X/XII level).(मराठी व इंग्रजी भाषिक आकलन कौशल्य)

MPSC Rajyaseva Purva Pariksha Books 

Sunday, June 28, 2015

Talathi Sample Questions

Though this blog is started to help MPSC aspirants but this question bank is similarly important for Talathi Exam.

We have more than 1680 sample questions for Talathi Exam preparation.

Sunday, June 21, 2015

MPSC Sample Question Paper 84

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न

१) भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी (Generate count) करण्याचा पहिला प्रयत्न खालीलपैकी कोणी केला?
१) दादाभाई नौरोजी    २) पं. मदन मोहन मालवीय    ३) डॉ. व्ही. के. आर. व्ही. राव   ४) डॉ. धनंजयराव गाडगीळ

२) भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा दर दरडोई वार्षिक उत्पन्नवाढीच्या......
१) दरापेक्षा सातत्याने जास्त राहिला आहे.    २) दराइतकाच राहिला आहे.   ३) दरापेक्षा नेहमीच कमी राहिला आहे.    ४) दरास समांतर राहिला आहे.

३) अकराव्या पंचवार्षिक योजनेचा (Plan) कालावधी खालीलपैकी केव्हा संपुष्टात आला?
१) ३१ मार्च, २०१०     २) ३१ मार्च, २०१२     ३) ३१ मार्च, २०११      ४) ३१ मार्च, २०१३

४) स्वातंत्र्यात्तर काळात भारतातील लोकसंख्यावाढीचा वार्षिक दर.......
१) वाढत आहे.      २) स्थिर आहे.      ३) कमी होत आहे.       ४) मध्यम आहे.

५) सुधारित अंदाजानुसार (Improved Andajanusar) सन २०१२ - १३ मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या किती टक्के खर्च शिक्षणावर केला गेला?
१) ३.१      २) २.९       ३) ३.३       ४) ४.१

६) आर्थिक विकास (Economic Development) प्रक्रियेत खालीलपैकी कोणता घटक सर्वाधिक महत्त्वाचा असतो?
१) लोकसंख्यावाढीचा वेग    २) व्यवहार तूट     ३) भांडवल उत्पादनाचे प्रमाण    ४) बचत-गुंतवणुकीचे राष्ट्रीय उत्पन्नाशी प्रमाण

७) भारतात अधिकृतरीत्या (Authorized) मान्य केलेली दारिद्र्यरेषेची कल्पना......
१) संकुचित आहे.    २) समाधानकारक आहे.     ३) सवर्समावेशक आहे.   ४) सापेक्ष आहे.

८) सन २००१ च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येत ६० वर्षे वयापुढील लोकसंख्येचे प्रमाण ७.४ टक्के इतके होते. सन २०११ च्या जनगणनेनुसार हे प्रमाण ........ इतके झाले आहे.
१) ८.३ टक्के      २) ८.६ टक्के     ३) ७.९ टक्के     ४) ८.१ टक्के

९) १) सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक (primary) निष्कर्षानुसार देशात ६,४०,९३० खेडी आहेत.
२) उपरोक्त निष्कर्षानुसार भारतातील शहरांची संख्या ७,९३३ आहे.
३) उपरोक्त निष्कर्षानुसार देशातील जिल्ह्यांची संख्या ६४० आहे.
१) फक्त पहिले विधान बरोबर आहे.           २) फक्त पहिले व तिसरे विधान बरोबर आहे.   
३) फक्त दुसरे व तिसरे विधान बरोबर आहे.    ४) तिन्ही विधाने बरोबर आहेत.

१०) भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक (Dedicator) ठरेल?
१) विकसित       २) विकसनशील      ३) अविकसित    ४) गरीब

११) राष्ट्रीय नमुना पाहणीच्या एकसष्टाव्या फेरीतील सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार (युनिफोर्म रिकॉल पिरिअड) (Uniform Recall Period) सन २००४-०५ मध्ये भारतातील किती टक्के लोकसंख्या दारिद्रयरेषेखाली होती?
१) २१.८      २) २५.७     ३) २७.५      ४) २२.१

१२) राष्ट्रीय नमुना पाहणीच्या पंचावन्नाव्या फेरीतील सर्वेक्षणानुसार भारताच्या शहरी भागात दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण ....... टक्के इतके होते.
१) २३.६२     २) २५.१९     ३) २७.०९      ४) २९.०७

१३) सन २००१ मधील जनगणना (Census) देशातील ५९३ जिल्ह्यांमध्ये पार पडली. सन २०११ मधील जनगणना देशातील एकूण किती जिल्ह्यांत घेतली गेली?
१) ५६३      २) ६४०      ३) ६१३      ४) ६२३

१४) भारतातील देशांतर्गत बचतीमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचे योगदान सर्वाधिक आहे?
१) कृषी क्षेत्र     २) सेवाक्षेत्र     ३) उद्योग क्षेत्र      ४) घरगुती क्षेत्र

१५) अर्थव्यवस्थेतील वृद्धी मोजण्याचे सर्वांत सुयोग्य परिमाण खालीलपैकी कोणते?
१) स्थूल देशांतर्गत उत्पन्न (GDP)     २) निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (NNP)     ३) दरडोई उत्पन्न      ४) दरडोई खर्च

१६) भारतात खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज वर्तविला जातो?
१) मध्यवर्ती सांख्यिकी संघटना    २) भारतीय सांख्यिकी संस्थान    ३) उत्पन्न-अंदाज समिती     ४) राष्ट्रीय उत्पन्न आयोग

१७) सन १९९१ मधील राष्ट्रीय औद्योगिक धोरणानुसार फक्त दोनच उत्पादक उद्योग सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव ठेवले गेले (Total Engaged Tevle). हे उद्योग म्हणजे .....
१) कोळसा आणि खनिज तेल    २) लोह आणि खनिज तेल    ३) संरक्षण आणि खनिज तेल    ४) संरक्षण व जहाजबांधणी

१८) ............ यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत 'संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना' SGRY व 'सुवर्णजयंती ग्राम स्व-रोजगार योजना' (Suvarnjaynti village self-employment scheme) कार्यान्वित झाल्या.
१) अटलबिहारी वाजपेजी     २) पी.व्ही. नरसिंहराव     ३) इंद्रकुमार गुजराल     ४) व्ही. पी. सिंग

१९) सन २०१४ मधील उपलब्ध माहितीनुसार सन २०११-१५ या कालावधीतील भारतीय पुरुषांची अंदाजित सरासरी आयुर्मर्यादा किती वर्षे आहे?
१) ६२.९      २) ७२.०      ३) ६७.३      ४) ६४.३

२०) सन २०१४ मधील उपलब्ध माहितीनुसार सन २०१२ मध्ये भारतातील मृत्युदर (Death rate) हजारी ............. इतका होता.
१) ७.०       २) ८.६     ३) ८.८      ४) ८.९

उत्तर :
१) १    २) १     ३) २     ४) ३    ५) ३     ६) ४     ७) १     ८) २     ९) ४     १०) २
११) ३   १२) १    १३) २    १४) ४    १५) १     १६) १    १७) ३     १८) १     १९) ३    २०) १

Friday, April 10, 2015

MPSC Sample Question Paper 83

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न

१) 'आझाद हिंद सेने' च्या अधिकाऱ्यांवरील खटल्यात जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे वकीलपत्र (lawyer) घेतले होते. हे खटले खालीलपैकी कोठे चालविले गेले?
१) दिल्ली उच्च न्यायालयात   २) आर्याच्या किल्ल्यात    ३) दिल्लीच्या लाल किल्ल्यात         
४) अहमदनगरच्या किल्ल्यात

२) आझाद हिंद सेनेने अंदमान-निकोबार ही बेटे ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटांना ______ अशी नावे दिली होती.
१) सुभाष व जवाहर    २) गांधी व सुभाष    ३) शहीद व स्वराज्य    ४) आझाद व नेहरू

३) खालीलपैकी कोण 'गदर' हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवीत होते?
१) रासबिहारी बोस     २) श्यामजी कृष वर्मा     ३) लाला हरदयाळ     ४) स्वातंत्र्यवीर सावरकर

४) इ. स. १९०८ मधील टिळकांवरील खटल्यात त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते?
१) चित्तरंजनदास     २) गणेश वासुदेव जोशी     ३) बॅ. महंमदअली जीना     ४) दावर व मॅथ्यू

५) मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी ______ हा ग्रंथ लिहिला.
१) आर्क्टिक होम इन दी वेदाज     २) गीतारहस्य     ३) ओरायन     ४) प्रतियोतीगा सहकार

६) १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली येथे दरबार भरवून _______ यांनी बंगालची फाळणी रद्द केली.
१) व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन    २) सम्राट पंचम जॉर्ज    ३) राणी व्हिक्टोरिया     ४) लॉर्ड हार्डीग्ज

७) 'पाकिस्तान' हा शब्द सर्वप्रथम सन १९३३ मध्ये 'नाऊ ऑर नेव्हर' या पुस्तकात वापरला गेला. हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते?
१) डॉ. महंमद इक्बाल    २) बॅ. महंमदअली    ३) रहमत खान    ४) सर सय्यद अहमदखान

८) सन १९१९ मध्ये लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय असंतोष प्रकट (dissatisfaction expressed) करण्यासाठी _______ या नव्या मार्गाची घोषणा केली.
१) असहकार      २) बहिष्कार    ३) सत्याग्रह     ४) प्रतियोगिता सहकार

९) जालियनवाला बाग, अमृतसर येथे
 निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार (inhuman Fire) करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव _______
१) जनरल डायर     २) ले. गव्हर्नर ओडवायर     ३) कमिशनर रँड      ४) ले. गव्हर्नर फुल्लर

१०) जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने _____ कमिशन नेमले होते.
१) हंटर      २) महात्मा गांधी     ३) सायमन      ४) जयकर

११) खालीलपैकी कोणाचा खिलाफत चळवळीस तीव्र वीरोध होता आणि हा अंतरराष्ट्रीय प्रश्न मुस्लीम लीगने दत्तक घेऊ नये, अशी प्रामाणिक भूमिका होती?
१) मौलाना आझाद    २) मौलाना शौकत अली     ३) बॅ. महंमद अली जीना     ४) सर सय्यद अहंमद खान

१२) 'रौलट बिलाविरुध्द गांधींनी सत्याग्रह सुरू केला त्यात भाग घेण्यासाठी मी हजर नव्हतो, ऐवढेच मला वाईट वाटते' हे उदगार कोणाचे?
१) लोकमान्य टिळक    २) पं. मोतीलाल नेहरू    ३) पं. जवाहरलाल नेहरू     ४) सुभाषचंद्र बोस

१३) कोणती जोडी चुकीची आहे?
१) स्वातंत्र्यवीर सावरकर : जोसेफ मॅझिनीचे चरित्र     २) आचार्य कृपालिनी : दी इंडियन स्ट्रगल
३) जवाहरलाल नेहरू : ग्लिंप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी    ४) डॉ. राजेन्द्रप्राद : दी साँग ऑफ इंडिया

१४) अन्हॅपी इंडिया' या पुस्तकाचे लेखक _______
१) दादाभाई नौरोजी     २) लाला लजपतराय    ३) मौलाना आझाद     ४) जवाहरलाल नेहरू

१५) ________ यांची 'जालियनवाला बाग' ही कविता एके काळी अत्यंत गाजली होती.
१) केशवसुत     २) कुसुमाग्रज     ३) गोविंदाग्रज     ४) यशवंत

१६) 'गांधी व्हर्सेस लेनिन' या पुस्तकाचे लेखक ______
१) श्रीपाद अमृत डांगे    २) नारायणराव लोखंडे     ३) राममनोहर लोहिया     ४) वसंतराव तुळपुळे

१७) दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वास्तव्यात महात्माजी ______ हे वृत्तपत्र चालवीत.
१) इंडियन ओपिनियन   २) दी सत्याग्रह      ३) इंडिया गॅझेट       ४) ब्लॅक्स अँड व्हाइट्स

१८) बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म _______ येथे झाला.
१) रत्नागिरीजवळ चिखली    २) दापोलीजवळ आंबावडे     ३) इंदूरजवळ महू     ४) मराठवाड्यात औरंगाबाद

१९) खालीलपैकी कोणास आपण 'मुस्लीम लीग' चे संस्थापक म्हणून ओळखतो?
१) बॅ. महंमदअली जीना    २) आगाखान     ३) सर सय्यद अहमदखान      ४) नवाब सलिमुल्ला

२०) 'चौरीचौरा' येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी घडली?
१) १९१९      २) १९२२     ३) १९२६       ४) १९३०

उत्तर :
१) ३    २) ३     ३) ३     ४) ३    ५) २     ६) २     ७) ३     ८) ४     ९) १     १०) १
११) ३   १२) १    १३) ४    १४) २    १५) २     १६) १    १७) १     १८) ३     १९) ४    २०) २

Thursday, February 19, 2015

MPSC Sample Question Paper 82

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न

१) उत्पन्न-करात सूट देऊन तो पैसा बचतीकडे वळविणे हा किंमतवाढीस आळा घालण्याचा एक उपाय होऊ शकतो; असे म्हणणे ......
१) चूक आहे     २) अर्थशास्त्रास
economics धरून नाही     ३) व्यवहार्य नाही     ४) बरोबर आहे

२) खालीलपैकी कशाचा निर्देश किंमतवाढीस आळा घालण्याचा एक उपाय म्हणून करता येणार नाही?
१) बँकदर वाढविणे  २) शासकीय खर्चात वाढ करणे  ३) बचतीस उत्तेजन देणे   ४) अर्थव्यवस्थेतील तूट कमी करणे

३) चक्रवर्ती समितीने चलनफुगवटा हेच भाववाढीचे एकमेव कारण आहे; असे सांगताना त्यास जबाबदार घटक म्हणून खालीलपैकी कोणत्या घटकाचा निर्देश केला आहे?
१) कृषिउत्पन्नातील चढ-उतार    २) जागतिक भाववाढीचे भारतातील आगमन    ३) रिझर्व्ह बँकेचे शिथिल धोरण    ४) चलनधोरणाचा अभाव
१) १ व २        २) १ व ३       ३) ३ व ४        ४) १ व ४

४) किंमत निर्देशांकाचे प्राथमिक
the primary index value, इंधन आणि उत्पादित माल हे जे तीन किंमतगट आहेत, त्यांपैकी कोणत्या गटाची किंमत वाढल्याने सर्वसामान्य किमतीही वाढल्या जातात, असा अनुभव आहे?
१) प्राथमिक     २) इंधन      ३) उत्पादित     ४) यापेक्षा वेगळे उत्तर     

५) दुहेरी किमतीची पद्धती भारतात खालीलपैकी कोणत्या वस्तूच्या बाबतीत सर्वप्रथम स्वीकारली गेली?
१) साखर       २) सिमेंट       ३) पोलाद         ४) तांदूळ

६) ...... हा भारतात सामान्यतः मोठ्या प्रमाणावर प्रचलित असलेला किंमत निर्देशांक होय.
१) घाऊक किंमत निर्देशांक     २) प्रागतिक किंमत निर्देशांक      ३) सुवर्ण किंमत निर्देशांक
index     ४) प्राथमिक वस्तू निर्देशांक

७) कमीत कमी किती कालावधीकरता घाऊक किंमत निर्देशांक काढण्यात येतो?
१) पंधरवडा       २) ३ आठवडे      ३) एक आठवडा       ४) महिना

८) पुढीलपैकी कोणता एक उपाय किंमतवाढ नियंत्रणासाठीचा राजकोषीय
fiscal उपाय नाही?
१) सार्वजनिक खर्चात कपात करणे.     २) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर वाढविणे.     ३) सार्वजनिक कर्जाची परतफेड करणे.     ४) वैधानिक रोखता गुणोत्तर वाढवणे.

९) किंमत निर्देशांक हे एक साधन असून ते किमतीमधील _______ मापन करण्यासाठी वापरले जाते.
१) अर्थशास्त्रीय वाढीचे      २) सांख्यिकीय बदलांचे      ३) भूमितीय घटीचे      ४) व्यावहारिक स्थिरतेचे

१०) दीर्घकाळाचा विचार करता किंमत नियंत्रणाची खालीलपैकी कोणती पद्धती सयुक्तिक
meta ठरेल?
१) तुटीचे अंदाजपत्रक    २) शिलकी अंदाजपत्रक      ३) बँकदर कमी करणे       ४) उत्पादनवाढ

११) प्रामुख्याने पैशाच्या विनिमय कार्यावर भर देणारा पैशाचा प्रकार खालीलपैकी कोणता?
१) M1           २) M2        ३) M3       ४) M4

१२) जेव्हा वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ होते त्या वेळी पैशाचे _______
१) मूल्य वाढते    २) मूल्य त्याच प्रमाणात राहते.     ३) मूल्य कमी होते.   ४) मूल्य स्थिरच असते.

१३) खालीलपैकी कशाचा किंमतवाढ रोखण्याचा एक मार्ग म्हणून निर्देश करता येणार नाही?
१) अंदाजपत्रकीय तुटीत वाढ करणे.     २) काही काळ नोकरभरती बंद ठेवणे.     ३) सक्तीची बचत योजना जाती करणे.   ४) जीवनावश्यक वस्तूंची आयात करणे.

१४) खालीलपैकी कोणत्या वस्तूच्या बाबतीत शासनाने दुहेरी किमतीचे धोरण बहुतांशी यशस्वीरित्या अवलंबिले आहे?
१) मीठ       २) पेट्रोल       ३) कापड        ४) साखर

१५) खालीलपैकी कोणत्या कारणाचा मागणीअंतर्गत किंमतवाढीच्या कारणांमध्ये समावेश करता येणार नाही?
१) चलनपुरवठ्यात वाढ   २) काळ्या पैशांत वाढ  ३) तुटीचा अर्थभरणा  ४) मूलभूत उद्योगांचा अपुरा विकास

१६) खालीलपैकी कशाचा उल्लेख किंमतवाढीचे कारण म्हणून करता येणार नाही?
१) तुटीची अर्थव्यवस्था  २) अतिरिक्त लोकसंख्यावाढ  ३) चैनीच्या महाग वस्तूंची आयात ४) बँकदरातील वाढ

१७) खालीलपैकी कोण भारतातील अन्नधान्याचा शिलकी साठा व तत्सम बाबींशी संबंधित आहे?
१) फूड कॉपेरिशन ऑफ इंडिया  २) अॅगमार्क    ३) कृषी किंमत आयोग    ४) आयएसआय

१८) भारतात अन्नधान्याचा किमान शिलकी साठा किती असणे योग्य मानले जाते?
१) १६.८ कोटी टन    २) १.६८ कोटी टन      ३) १६.८ लाख टन      ४) १६८ दशलक्ष टन

१९) पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे खर्च-दाब निर्मित चलनवाढीची
inflation स्थिती निर्माण होत नाही?
१) कामगारांना त्यांच्या उत्पादनापेक्षा जादा वेतन दिले जाणे.   २) उत्पादन घटकांच्या किमतीत वाढ होणे.    ३) अप्रत्यक्ष करांचे दर वाढणे.  ४) तुटीचा अर्थभरणा

२०) खालीलपैकी कशाचा उल्लेख भाववाढीचे
price rise एक वैशिष्ट्य म्हणून करता येणार नाही?
१) किंमतपातळीत सातत्याने वाढ  २) अतिरिक्त प्रमाणात पैशाचा पुरवठा   ३) पतपैशाचा विस्तार ४) अपुरे कृषी उत्पादन


उत्तर :
१) ४    २) २     ३) १     ४) २    ५) ३     ६) १     ७) ३     ८) ४     ९) १     १०) ४
११) १   १२) ३    १३) १    १४) ४    १५) ४     १६) ४    १७) १     १८) २     १९) ४    २०) ४

Thursday, February 12, 2015

राज्य व संघराज्य लोकसंख्या Rājya va saṅgharājya lōkasaṅkhyā


राज्य व संघराज्य States / Federation एकूण लोकसंख्या टक्केवारी
उत्तर प्रदेश  Uttar Pradesh १९,९८,१२,३४१ १६.५०
महाराष्ट्र Maharashtra ११,२३,७४,३३३ ९.२८
बिहार Bihar १०,४०,९९,४५२ ८.६०
पश्चिम बंगाल West Bengal ९,१२,७६,११५ ७.५४
मध्य प्रदेश Madhya Pradesh ७,२६,२६,८०९ ६.००
तमिळनाडू Tamil Nadu ७,२१,४७,०३० ५.९६
राजस्थान Rajasthan ६,८५,४८,४३७ ५.६६
कर्नाटक Karnataka ६,१०,९५,२९७ ५.०५
गुजरात Gujarat ६,०४,३९,६९२ ४.९९
आंध्र प्रदेश Andhra Pradesh ४,९३,८६,७९९ ४.०८
ओडिशा Odisha ४,१९,७४,२१८ ३.४७
तेलंगाणा Telangana ३,५१,९३,९७८ २.९१
केरळ Kerala ३,३४,०६,०६१ २.७६
झारखंड Jharkhand ३,२९,८८,१३४ २.७३
आसाम Assam ३,१२,०५,५७६ २.५८
पंजाब Punjab २,७७,४३,३३८ २.२९
छत्तीसगढ Chhattisgarh २,५५,४५,१९७ २.११
हरियाना Haryana २,५३,५१,४६२ २.०९
दिल्ली Delhi १,६७,८७,९४१ १.३९
जम्मू आणि काश्मीर Jammu and Kashmir १,२५,४१,३०२ १.०४
उत्तरखंड Uttarakhand १,००,८६,२९२ ०.८३
हिमाचल प्रदेश Himachal Pradesh ६८,६४,६०२ ०.५७
त्रिपुरा Tripura ३६,७३,९१७ ०.३०
मेघालय Meghalaya २९,६६,८८९ ०.२५
मणिपूर Manipur २८,५५,७९४ ०.२४
नागालँड Nagaland १९,७८,५०२ ०.१६
गोवा Goa १४,५८,५४५ ०.१२