Tuesday, February 10, 2015

MPSC Sample Question Paper 81

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न१) "ब्रिटिश शासन गाभ्यापासून सडलेले, भ्रष्टाचारी, जुलूम-जबरदस्ती
Force-force करणारे व संकुचित प्रवृत्तीचे आहे" या शब्दांत भारतीय राष्ट्रीय चळवळीत धडाडीने सहभागी झालेल्या _____ या आयरिश विदुषीने ब्रिटिश सरकारची संभावना केली.
१) मादाम कामा     २) डॉ. ऑनी बेझंट      ३) मागरिट नोबेल     ४) भगिनी निवेदिता

२) वेव्हेल योजनेच्या अपयशाचे वर्णन "भारतीय राजकारणाच्या प्रवाहाला अडथळा
disability आणणारा ऐतिहासिक बांध" या शब्दांत केले जाते; कारण _____
१) या योजनेने पाकिस्तानची मागणी मान्य केली.
२) या योजनेअन्वये मुस्लीम लीगला एक प्रकारे नकाराधिकार वापरण्याचाच हक्क मिळाला.
३) या योजनेअन्वये मुस्लीम लीगला भारतीय मुस्लीमांची एकमेव प्रातिनिधिक संघटना मानले गेले.
४) कॉंग्रेस आणि लीग या दोहोंना एकाच मापाने मोजण्यात आले.

३) 'दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया' या ग्रंथात _______ या निवृत्त सनदी
retired IAS अधिकाऱ्याने इ.स. १७५७ पासूनच्या वसाहतवादी राजवटीच्या आर्थिक परिणामांचा तपशिलवार परामर्श घेतला आहे.
१) दादाभाई नौरोजी     २) रोमेशाचंद्र दत्त     ३) जी. सुब्रमण्यम अय्यर     ४) व्योमेशचंद्र बॅनर्जी

४) २६ मार्च, १९०२ रोजी ______ यांनी अंदाजप्रत्राकावरील आपले पहिले भाषण संसदेत केले आणि 'हिंदुस्थानचा श्रेष्ठ संसदपटू' म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली.
१) दादाभाई नौरोजी      २) जी.व्ही. जोशी     ३) गोपाळ कृष्ण गोखले     ४) फिरोजशहा मेहता

५) सन १८५७ च्या उठावाच्या वेळी ______ हे क्रांतिकारकांनी क्रांतिचे प्रतीक ठरविले होते.
१) जळता निखारा    २) लाल कमळाचे फूल      ३) तलवार      ४) गुलाबाचे फूल

६) ३० जून, १८५७ रोजी ______ यांना क्रांतिकारकांनी 'पेशवा'
Peshwa म्हणून जाहीर केले होते.
१) नानासाहेब      २) तात्या टोपे      ३) तिसरा बाजीराव     ४) चिमासाहेब

७) ______ या व्हाईसरॉयची तुलना मोगल अमदानीतील औरंगजेबाशी केली जाते.
१) लॉर्ड लिटन      २) लॉर्ड रिपन    ३) लॉर्ड कर्झन      ४) लॉर्ड कॅनिंग

८) आपण श्रीकृष्णाचे अवतार आहोत, असे जाहीर करणाऱ्या ______ या मुस्लीम समाजातील सुधारकाने मुस्लीम, हिंदू व ख्रिश्चन धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी पंजाबमध्ये 'अहमदीया'
ahamadiya ची स्थापना केली.
१) सर सय्यद अहमदखान  २) मौलवी चिरागअली ३) मिर्झा गुलाम महंमद ४) मौलवी लियाकतअली

९) 'मुंबई बेट' हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स _____
१) याने पोर्तुगीजांकडून जिंकून घेतले.               २) याने मोगलांकडून जिंकून घेतले.
३) याच्या मते लंडनहून सुंदर शहर होते         ४) याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले.

१०) नवाबाच्या सत्तेचा आभासात्मक डोलारा कायम ठेवावयाचा; पण खरी सत्ता आपल्याच हाती ठेवावयाची अशा प्रकारची दुहेरी राज्यव्यवस्था बंगालमध्ये ____ याने अमलात आणली.
१) रॉबर्ट क्लाईव्ह    २) वॉरन हेस्टींग्ज     ३) सर आयर कूट     ४) मॅक्फरसन

११) नाशिकचे जिल्हा न्यायाधीश जॉक्सन यांनी स्वा. सावरकरांचे वडील बंधू बाबाराव यांना २५ वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा
Education of black water दिली होती. २१ डिसेंबर, १९०९ जोरी नाशिक येथे जॉक्सनचा वध करून त्याचा बदला ______ याने घेतला.
१) मदनलाल धिंग्रा     २) अनंत कान्हेरे      ३) वासुदेव गोगटे      ४) बाबू गेनू

१२) खालीलपैकी कोणी '१८५७ चे स्वातंत्रसमर' हा ग्रंथ लिहिला?
१) स्वातंत्रवीर सावरकर     २) लोकमान्य टिळक     ३) बाबाराव सावरकर       ४) न्यायमूर्ती रानडे

१३) कायदेमंडळाच्या निवडणुकांत भाग घेऊन कायदेमंडळात प्रवेश मिळविण्यासाठी __________ यांनी १ जानेवारी, १९२३ रोजी अलाहाबाद येथे 'स्वराज्य पक्षा' ची स्थापना केली.
१) चित्तरंजनादास व मोतीलाल नेहरू     २) न.चिं. केळकर व लाला लजपतराय     ३) चित्तरंजनदास व जवाहरलाल नेहरू    ४) मोतीलाल नेहरू व विठ्ठलभाई पटेल

१४) सन १९४२ च्या 'चले जाव' चळवळीचा समुदा कोणी तयार केला होता?
१) युसुफ मेहेरअली      २) अरुणा असफअली     ३) पंडित जवाहरलाल नेहरू      ४) सरदार पटेल

१५) ________ या भारतीय राजकीय विचारवंतास आपण 'पक्षविरहित राजकारण' या संकल्पनेचा जनक म्हणून ओळखतो.
१) फिरोजशहा मेहता    २) श्रीपाद अमृत डांगे      ३) मानवेंद्रनाथ रॉय     ४) एस. एम. जोशी

१६) सर व्हॅलेंटिन चिरोल हे लोकमान्य टिळकांना '_______' असे संबोधत.
१) तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी    २) भारतीय असंतोषाचे जनक     ३) बहिष्कार चळवळीचे जनक   
४) जहालवादाचे जनक

१७) सावरकर बंधूंनी नाशिक येथे सन १९०४ मध्ये ______ ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली.
१) अभिनव भारत     २) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ     ३) क्रांतिसेना       ४) अनुशीलन समिती

१८) _______ यांनी लाहोर येथे 'दयानंद अँग्लो-वैदिक कॉलेज' ची स्थापना केली.
१) लाला हंसराज     २) लाला लजपतराय     ३) गुरुदत्त विद्यार्थी     ४) स्वामी श्रद्धानंद

१९) दिल्ली या नव्या राजधानीत प्रवेश करीत असताना व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्यात आला; परंतु तो बचावला. हार्डिंग्जवर बॉम्ब कोणी फेकला होता?
१) सुभाषचंद्र बोस     २) रासबिहारी बोस    ३) अरविंद घोष     ४) लाला हरदयाळ

२०) स्वदेशीची चळवळ देशभर पसरविण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास द्यावे लागते?
१) दादाभाई नौरोजी     २) सार्वजनिक काका     ३) बाळ गंगाधर टिळक      ४) न्या. म. गो. रानडे


उत्तर :
१) २    २) २     ३) २     ४) ३    ५) २     ६) १     ७) ३     ८) ३     ९) ४     १०) १
११) २   १२) १    १३) १    १४) ३    १५) ३     १६) २    १७) १     १८) १     १९) १    २०) ३

No comments:

Post a Comment