Sunday, June 21, 2015

MPSC Sample Question Paper 84

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2015

नमुना प्रश्न

१) भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी (Generate count) करण्याचा पहिला प्रयत्न खालीलपैकी कोणी केला?
१) दादाभाई नौरोजी    २) पं. मदन मोहन मालवीय    ३) डॉ. व्ही. के. आर. व्ही. राव   ४) डॉ. धनंजयराव गाडगीळ

२) भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा दर दरडोई वार्षिक उत्पन्नवाढीच्या......
१) दरापेक्षा सातत्याने जास्त राहिला आहे.    २) दराइतकाच राहिला आहे.   ३) दरापेक्षा नेहमीच कमी राहिला आहे.    ४) दरास समांतर राहिला आहे.

३) अकराव्या पंचवार्षिक योजनेचा (Plan) कालावधी खालीलपैकी केव्हा संपुष्टात आला?
१) ३१ मार्च, २०१०     २) ३१ मार्च, २०१२     ३) ३१ मार्च, २०११      ४) ३१ मार्च, २०१३

४) स्वातंत्र्यात्तर काळात भारतातील लोकसंख्यावाढीचा वार्षिक दर.......
१) वाढत आहे.      २) स्थिर आहे.      ३) कमी होत आहे.       ४) मध्यम आहे.

५) सुधारित अंदाजानुसार (Improved Andajanusar) सन २०१२ - १३ मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या किती टक्के खर्च शिक्षणावर केला गेला?
१) ३.१      २) २.९       ३) ३.३       ४) ४.१

६) आर्थिक विकास (Economic Development) प्रक्रियेत खालीलपैकी कोणता घटक सर्वाधिक महत्त्वाचा असतो?
१) लोकसंख्यावाढीचा वेग    २) व्यवहार तूट     ३) भांडवल उत्पादनाचे प्रमाण    ४) बचत-गुंतवणुकीचे राष्ट्रीय उत्पन्नाशी प्रमाण

७) भारतात अधिकृतरीत्या (Authorized) मान्य केलेली दारिद्र्यरेषेची कल्पना......
१) संकुचित आहे.    २) समाधानकारक आहे.     ३) सवर्समावेशक आहे.   ४) सापेक्ष आहे.

८) सन २००१ च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येत ६० वर्षे वयापुढील लोकसंख्येचे प्रमाण ७.४ टक्के इतके होते. सन २०११ च्या जनगणनेनुसार हे प्रमाण ........ इतके झाले आहे.
१) ८.३ टक्के      २) ८.६ टक्के     ३) ७.९ टक्के     ४) ८.१ टक्के

९) १) सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक (primary) निष्कर्षानुसार देशात ६,४०,९३० खेडी आहेत.
२) उपरोक्त निष्कर्षानुसार भारतातील शहरांची संख्या ७,९३३ आहे.
३) उपरोक्त निष्कर्षानुसार देशातील जिल्ह्यांची संख्या ६४० आहे.
१) फक्त पहिले विधान बरोबर आहे.           २) फक्त पहिले व तिसरे विधान बरोबर आहे.   
३) फक्त दुसरे व तिसरे विधान बरोबर आहे.    ४) तिन्ही विधाने बरोबर आहेत.

१०) भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक (Dedicator) ठरेल?
१) विकसित       २) विकसनशील      ३) अविकसित    ४) गरीब

११) राष्ट्रीय नमुना पाहणीच्या एकसष्टाव्या फेरीतील सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार (युनिफोर्म रिकॉल पिरिअड) (Uniform Recall Period) सन २००४-०५ मध्ये भारतातील किती टक्के लोकसंख्या दारिद्रयरेषेखाली होती?
१) २१.८      २) २५.७     ३) २७.५      ४) २२.१

१२) राष्ट्रीय नमुना पाहणीच्या पंचावन्नाव्या फेरीतील सर्वेक्षणानुसार भारताच्या शहरी भागात दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण ....... टक्के इतके होते.
१) २३.६२     २) २५.१९     ३) २७.०९      ४) २९.०७

१३) सन २००१ मधील जनगणना (Census) देशातील ५९३ जिल्ह्यांमध्ये पार पडली. सन २०११ मधील जनगणना देशातील एकूण किती जिल्ह्यांत घेतली गेली?
१) ५६३      २) ६४०      ३) ६१३      ४) ६२३

१४) भारतातील देशांतर्गत बचतीमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचे योगदान सर्वाधिक आहे?
१) कृषी क्षेत्र     २) सेवाक्षेत्र     ३) उद्योग क्षेत्र      ४) घरगुती क्षेत्र

१५) अर्थव्यवस्थेतील वृद्धी मोजण्याचे सर्वांत सुयोग्य परिमाण खालीलपैकी कोणते?
१) स्थूल देशांतर्गत उत्पन्न (GDP)     २) निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (NNP)     ३) दरडोई उत्पन्न      ४) दरडोई खर्च

१६) भारतात खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज वर्तविला जातो?
१) मध्यवर्ती सांख्यिकी संघटना    २) भारतीय सांख्यिकी संस्थान    ३) उत्पन्न-अंदाज समिती     ४) राष्ट्रीय उत्पन्न आयोग

१७) सन १९९१ मधील राष्ट्रीय औद्योगिक धोरणानुसार फक्त दोनच उत्पादक उद्योग सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव ठेवले गेले (Total Engaged Tevle). हे उद्योग म्हणजे .....
१) कोळसा आणि खनिज तेल    २) लोह आणि खनिज तेल    ३) संरक्षण आणि खनिज तेल    ४) संरक्षण व जहाजबांधणी

१८) ............ यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत 'संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना' SGRY व 'सुवर्णजयंती ग्राम स्व-रोजगार योजना' (Suvarnjaynti village self-employment scheme) कार्यान्वित झाल्या.
१) अटलबिहारी वाजपेजी     २) पी.व्ही. नरसिंहराव     ३) इंद्रकुमार गुजराल     ४) व्ही. पी. सिंग

१९) सन २०१४ मधील उपलब्ध माहितीनुसार सन २०११-१५ या कालावधीतील भारतीय पुरुषांची अंदाजित सरासरी आयुर्मर्यादा किती वर्षे आहे?
१) ६२.९      २) ७२.०      ३) ६७.३      ४) ६४.३

२०) सन २०१४ मधील उपलब्ध माहितीनुसार सन २०१२ मध्ये भारतातील मृत्युदर (Death rate) हजारी ............. इतका होता.
१) ७.०       २) ८.६     ३) ८.८      ४) ८.९

उत्तर :
१) १    २) १     ३) २     ४) ३    ५) ३     ६) ४     ७) १     ८) २     ९) ४     १०) २
११) ३   १२) १    १३) २    १४) ४    १५) १     १६) १    १७) ३     १८) १     १९) ३    २०) १

No comments:

Post a Comment